SOME SOCIAL REFORMERS OF MAHARASHTRA PART 3...


बाबा पद्मनजी

 

] जन्म बेळगाव येथे १८३१ मध्ये झाला.

first Marathi novelist Baba Padmanji | स्त्रियांसहि ...२] त्यांचे आडनाव मुळे होते त्यांचा  जवाहिर्‍यांचा व्यापार होता. घरचे वातावरण धार्मिक असल्यामुळे त्यांच्यावर धार्मिक संस्कार सांगली झाले होते.

३] वडील बेळगावात सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांची शिक्षण तेथील मिशनरी स्कूलमध्ये झाले पुढे त्यांच्या वडिलांची बदली मुंबईत झाली तेथे त्यांनी इंग्रजी, मराठी, संस्कृत, कन्नड अशा भाषांचाअभ्यास केला

४] मुंबई त्यांनी विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्याचबरोबर त्यांना ख्रिस्ती धर्माचे शिक्षण ही मिळाले.

ख्रिस्ती धर्मातील मानवतावाद या मुलीचे ख्रिस्ती धर्माकडे

परिणामी १८५४ मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला

५] त्यांनी समाजातील चालीरिती खोट्या कल्पना बंद व्हावेत म्हणून जागृतीचे कार्य सुरू केले. त्यांचा मूर्तिपूजा व जातीभेदास विरोध होता

ठे परमहंस सभेची सक्रिय सदस्य बनले.

६] विधवा पुनर्विवाह चे पुरस्कर्ते होते

७] त्यांनी मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही लिहिली

८] या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली

९] त्यांचे आत्मचरित्र अरुणोदय होय

इंग्रजी- मराठी, संस्कृत- मराठी शब्दकोश लिहिलेले

१०] इसवी सन १९०६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला

 ****************************************

विष्णुशास्त्री पंडित

 

vishnu parashuram shastri pandit marathi literature marathi ...१] विष्णुशास्त्री पंडित यांचा जन्म इसवी सन १८२७ मध्ये सातारा येथे झाला

२] इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक

३] या वृत्तपत्रातून सुधारणावादी मते निर्भिडपणे मांडली

४] विष्णू शास्त्रींनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सेवेची स्थापना केली

५] ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवाविवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला

६] निवडक ग्रंथ- ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सूक्त व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानाचा इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा, संस्कृत व धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश.

७] मृत्यू इसवीसन १८७६ मध्ये.

 

************************************** 

सार्वजनिक काका

जाने स्वदेशी का विचार किसने ... 

१] सार्वजनिक सभेचे मुख्य संस्थापक आणि आधारस्तंभ म्हणून सार्वजनिक का त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे

२] गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका

३] जन्म ९ एप्रिल १८२८ सातारा येथे

४] नोकरीनिमित्त पुण्याला, थोड्या दिवसांनी नोकरी सोडली. पुढील शिक्षण पुण्यात घेऊनच त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला

५] भारताच्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी पुणे येथे सनदशीर मार्गाने कार्य करणारी सार्वजनिक सभा श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली १८७० मध्ये स्थापन झाली

६] न्यायाधीश रानडे सार्वजनिक काका यांनी सारांश सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप दिले

७] सार्वजनिक काका यांचा मृत्यू २५ जुलै १८८० रोजी झाला

 ****************************************

डॉ. रा. गो. भांडारकर

Yuva Desh on Twitter: "Remembering R. G. Bhandarkar, an Indian ... 

१] प्रार्थना समाजाच्या स्थापनेत रा गो भांडारकर असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत

२] रामकृष्ण गोपाळ भांडारकर पूर्ण नाव

३] जन्म ६जुलै १८३४ मालवण सिंधुदुर्ग

४] पुर्वीचे आडनाव पक्की असे होते

५] परंतु पूर्वज खजिन्यात अधिकारी असल्यामुळे त्यांना भांडारकर असे उपनाव मिळाले

६] मुंबई विद्यापीठातून पदवी जर्मन विद्यापीठाची पीएचडी मिळाली

७] ग्रंथसंपदा- अर्ली हिस्टरी ऑफ द डेक्कन, वैष्णवीझाम,शैविझम अंड अदर मायनर रिलिजन्स , हिस्ट्री ऑफ इंडिया

८] मृत्यू २४ ऑगस्ट १९२५.

 ***************************************

 

गो. ग. आगरकर.

 

थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर - Gopal ...१] पूर्ण नाव गोपाळ गणेश आगरकर

२] जन्म- १४ जुलै १८५६ टेंभू ,कराड, सातारा.

३] १८७५ मॅट्रिक परीक्षा पास

४] विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्या मदतीने पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना

५] लोकमान्य टिळकांच्या मदतीने केसरी व मराठा वृत्तपत्र सुरू

६] केसरीचे संपादन आगरकर करत होते

७] लोकमान्य टिळक व इतरांच्या समवेत आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या संस्थेच्या वतीने फर्ग्यूसन कॉलेज सुरू करण्यात आले त्याच कॉलेजची ते प्रिन्सिपॉल होते

८] आगरकरांनी केसरी सोडून सुधारक हे वृत्तपत्र लोकजागृतीसाठी सुरु केले

९] आगरकरांनी बुद्धीब्राह्मणाच्या आधारावर सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरला व्यक्ती विकासातून समाजाचा विकास होतो असे त्यांचे मत होते

१०] बालविवाह, जातीभेद, केशवपण,धार्मिक गोष्टीच्या नावावर चाललेल्या गैर प्रकारांना विरोध करून सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला

११]ग्रंथसंपदा- केसरीतील निवडक निबंध, सुधारकातील विवेचक लेख, वाक्यमीमांसा, वाक्याचे पृथक्करण. इत्यादी

१२] मृत्यू -१७ जून १८९५

 

**************************************** 

पंडिता रमाबाई

 

Born Rama Dongre, Pandita Ramabai lost... - The EPIC Channel ...१] जन्म - २३ एप्रिल १८५८ गंगामुळे, मंगळूर, कर्नाटक

२] सोळाव्या वर्षी त्यांच्या आई वडील यांचा मृत्यू.

३] पंडिता रमाबाई व बंधु श्रीनिवास यांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला सहा वर्षाच्या ब्रह्मना नंतर ते कलकत्ता दाखल झाले

४] तेथे आपल्या पंडित यांनी व संस्कृत ज्ञानाच्या आधारे लोकांना थक्क केले लोकांनी त्यांना सरस्वतीपंडिता या पदव्या देऊन गौरविले

 

५] १८८२- आर्य महिला समाजाची स्थापना

६] १८८९- शारदा सदन ची स्थापना मुंबईत

७] १८९०- शारदा सदन चे स्थलांतर पुण्याला

८] शारदा सदन च्या सल्लागार मंडळात न्या रानडे, न्या. तेलंग, डॉक्टर भांडारकर इत्यादी थोर व्यक्ती होत्या

९] केडगाव येथे मुक्ती सदन नावाची संस्था सुरु केली

१०] १८९७ च्या दुष्काळात जनतेला मदतीचा हात

११] ग्रंथसंपदा- बायबलचे मराठीत भाषांतर, स्त्री धर्मनीती, दी हाय कास्ट हिंदू मन इत्यादी

१२] मृत्यू ०५ एप्रिल १९२२. 

 ****************************************

 

न्या. म. गो. रानडे

 

Mahadev Govind Ranade – A Distinguished Scholar and Social Reformer...१] पूर्ण नाव- महादेव गोविंद रानडे

२] जन्म- १८ जानेवारी १८४२ नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे

३] प्राथमिक शिक्षण कोल्हापूर मुंबई येथे पुढील शिक्षण

४] एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजी, इतिहास विषयाचे प्राध्यापक

५] पुढे न्यायाधीश म्हणून पुण्यात आले ते कायदे मंडळाचे सदस्य होते

६] त्यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले

७] त्यांनी सनदशीर राजकारणाचा पाया घातला

८] हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली

९[ समाजकारण-राजकारण इत्यादी क्षेत्रात त्यांनी वैचारिक योगदानाने जागृत घडविण्याचे कार्य केले

१०] मृत्यू- १६ जानेवारी १९०१. 

=======================================================================

Post a Comment

0 Comments